यशवंतराव चव्हाण यांचे विचार Yashwantrao Chavan Quotes in marathi

यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण

पावसाळ्यात नदीचे पाणी गढूळ असणारच.
बुद्धी कितीही निर्मळ उदा,
शुद्ध असली तरी तारुण्यात ती मलीन बनतेच.

Yashwantrao Chavan

राज्य कोणत्या पक्षाचे आहे,
कोण चालवतो,
यापेक्षा ते कसे चालविले जाते,
याला फार महत्त्व आहे.

Yashwantrao Chavan

स्वातंत्र्याचा शोध हाच खरा
सत्याचा शोध असु शकतो.
याविषयी माझ्या मनात
तीळ मात्र शंका नाही.

Yashwantrao Chavan

वैचारिक सिद्धांताचा अचूकपणा
मी तोच जाणतो की,
ज्यातून कार्याचा प्रभाव
निर्माण होऊ शकतो

Yashwantrao Chavan

अनुभव कोणताही असो,
तो कधीच व्यर्थ जात नाही.
अशी माझी धारणा आहे.
ते अनुभव गाठी बांधूनच
पुढे जात होतो.

Yashwantrao Chavan

गावात शिरून मोठमोठ्या हवेला पाहिल्या
तरी त्या गावची वेस विसरायची नाही.
ही कृतज्ञता मला परिस्थितीने शिकवली आहे.

Yashwantrao Chavan

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत