आपले स्वागत आहे
नाहीये त्यांच्याकडे परिस्थितीशी लढण्याची ताकद आणि कष्ट करण्यासाठी अंगात बळ…म्हणून म्हणतेय येत असतील ते दारी तर द्याना त्यांना आपल्या कष्टातील थोडस फळ… कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार करु नका,कारण आपल्याला जे मिळते,ते काही लोकांना मिळत सुद्धा नाही..!! जेवढं मिळतंय त्यातच आनंद मानायला शिका..कारण जे तुम्हाला मिळतंय ते अनेकांसाठी स्वप्न आहे..!! एकटाच ओंजळ,अनेक पैशांची गोंधळ,पण एकटाच…